राज्यातलं सरकार पडत नसल्याने आता ते बदनाम करण्यासाठीच सुशांतसिंह (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणाचा वापर केला आज असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. सुशांत प्रकरणावरून राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि माध्यमांवर जोरदार निशाणा साधला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2C9nqA2
from The Maharashtratimes https://ift.tt/2C9nqA2
No comments:
Post a Comment