<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> दिवसाची सुरुवात अगदी चांगली आणि आरोग्यदायी झाली, की मग पुढचा संपूर्ण दिवसच उत्साही आणि आनंददायी जातो. या सुरुवातीमध्ये पोटाची भूक भागणंही तितकंच महत्त्वाचं. असं म्हणतात की सकाळची न्याहारी म्हणजे दिवसातील सर्वात महत्त्वाचं अन्नग्रहणाचं सत्र. न्याहारी, नाश्ता, नास्ता किंवा मग ब्रेकफास्ट, प्रत्येकाच्या सोयीनुसार ही नावं.</p> <p style="text-align:
from home https://ift.tt/37ntLoA
from home https://ift.tt/37ntLoA
No comments:
Post a Comment