<p style="text-align: justify;"><strong>पालघर :</strong> पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात रोजगारासाठी होणाऱ्या स्थळांतरणामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत चालली आहे. ही घसरण रोखण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक येथील खोमरपाडा येथील शिकक्ष बाबू चांगदेव मोरे यांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या शाळेच्या आवारातच या मुलांच्या पालकांना रोजगार उपलब्ध करुन
from maharashtra https://ift.tt/3jveIgy
from maharashtra https://ift.tt/3jveIgy
No comments:
Post a Comment