Breaking

Sunday, July 19, 2020

दिलासा! IIT प्रवेशासाठीची बारावीतील गुणांची अट यंदा रद्द https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील काही शिक्षण मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. त्यामुळे सर्व 'आयआयटी'च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WAOJdH

No comments:

Post a Comment