यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या नवीन डाळींचा यंदा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3caAO4N
from The Maharashtratimes https://ift.tt/3caAO4N
No comments:
Post a Comment