<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरातील साईनगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेली क्षुल्लक वादातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर तीन ते चार जणांनी अॅसिड फेकून हल्ला केला. ज्यात सहा जण भाजले असून त्यापैकी तिघांना ठाणे रुग्णालयात हलवण्यात आलं
from mumbai https://ift.tt/2Ic83cN
from mumbai https://ift.tt/2Ic83cN
No comments:
Post a Comment