<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपुरात व्हॉट्सअॅप वरील कमेंटमुळे पांढराबोडी परिसरात अशोक नहारकर यांच्या हत्येची घटना घडली होती. त्याच पांढराबोडी भागातले अनेक वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रुप अचानक बंद करण्यात आले आहेत. ओन्ली भाईगिरी अॅन्ड दादागिरी, रावण साम्राज्य, डॉन, टायसन अशा नावाचे हे ग्रुप्स असून यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोकं सक्रिय होते
from maharashtra https://ift.tt/2GvBExi
from maharashtra https://ift.tt/2GvBExi
No comments:
Post a Comment