Breaking

Thursday, November 19, 2020

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नियम बदलला; भारताचं नुकसान तर ऑस्ट्रेलियाला फायदा https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 महामारीमुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर घेतला जाईल, असं आयसीसीने सांगितलं. आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय संघाला मोठं नुकसान झालं असून ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.</p> <p

from home https://ift.tt/3ffuIS1

No comments:

Post a Comment