<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर : </strong> कोरोनाच्या संकटात महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी शहरी तरुणाई ग्रामीण भागाकडे वळण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यामध्ये तीन दिवस प्रवेश बंदी ठेवण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">30 डिसेंबर
from home https://ift.tt/2KPDUkU
from home https://ift.tt/2KPDUkU
No comments:
Post a Comment