<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत मुंबईकर सिग्नल फ्री प्रवास करु शकतील असा रिंगरुट तयार होणार आहे. सध्या सुरु असलेल्याय वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत शिवडी-नवी मुंबई-विरार-वरळी असा मुंबईकरांचा सिग्नल फ्री
from home https://ift.tt/39GEYly
from home https://ift.tt/39GEYly
No comments:
Post a Comment