<strong>मुंबई :</strong> केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील 28 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज संपूर्ण देश राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करत असताना भारतीय किसान युनियनने आज एकवेळ न जेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांनी जनतेला आवाहन केलं आहे की त्यांनी आज दुपारचं जेवण बनवू नये आणि त्याद्वारे शेतकरी
from home https://ift.tt/34CwNmK
from home https://ift.tt/34CwNmK
No comments:
Post a Comment