<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.</p> <p style="text-align: justify;">कोरोनामुळे यात्रा काळात कोणाही भाविकाला
from home https://ift.tt/3aDmzpC
from home https://ift.tt/3aDmzpC
No comments:
Post a Comment