Breaking

Wednesday, February 17, 2021

उल्हासनदी प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्थेचे बेमुदत धरणे आंदोलन, तर नदी बचाव समिती पर्यावरणमंत्र्यांना दोन हजार पत्र पाठवणार https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>कल्याण :</strong> कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदी पात्रात विना प्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी, उगवलेली जलपर्णी यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात वाढ झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण प्रेमींकडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन, पत्र व्यवहाराच्या माध्यमातून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आश्वासनांपलीकडे उल्हास नदीच्या

from home https://ift.tt/3bgiWFl

No comments:

Post a Comment