<p style="text-align: justify;"><strong>वर्धा :</strong> सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच सगळीकडे चर्चा आहे ती फक्त कोरोनाचीच. त्यासाठी देशभरात लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. पण तरिही दररोज नवे रुग्ण सापडतच आहेत. कोरोना हा विषाणू नष्ट होणार नसून आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे. आपल्याला कोरोना होणार नाही, असा
from maharashtra https://ift.tt/2XTVqbZ
from maharashtra https://ift.tt/2XTVqbZ
No comments:
Post a Comment