<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलेलं असताना राज्यात सचिव विरुद्ध मंत्री असा वाद रंगला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजॉय मेहता यांच्यावर मेहरबान असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेहता नकोत. मुख्यमंत्र्यांनी याआधीच तिसर्यांदा मेहतांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे.
from mumbai https://ift.tt/3e1t9WA
from mumbai https://ift.tt/3e1t9WA
No comments:
Post a Comment