करोनामुळे आधीच संकट ओढवले आहे. वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे या व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहिऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचे सोंग घेतलेले सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली. संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन होणार असून, संघटनेच्या वतीने फक्त एक मिनिट हॉर्न वाजवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2BSS8gk
from The Maharashtratimes https://ift.tt/2BSS8gk
No comments:
Post a Comment