बालविवाह केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर डोंबिवलीमध्येही होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, हा विवाह रोखण्यात पोलिसांना अपयश आले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2ZBVQTW
from The Maharashtratimes https://ift.tt/2ZBVQTW
No comments:
Post a Comment