'सोहळ्याचे निमंत्रण येईल की, नाही माहीत नाही. तो काही आमच्या मानापनाचा विषय नाही, कारण आमचे नाते थेट श्रीरामाशी जोडलेले आहे,' अशी समजंस भूमिका शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मांडलेली असताना, 'अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही,' असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/3jqlpAg
from The Maharashtratimes https://ift.tt/3jqlpAg
No comments:
Post a Comment