कोकणातील चाकरमान्यांच्या धर्तीवर राज्यातील इतर चाकरमान्यांच्या क्वारंटाइन कालावधीतही सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तसे पत्र सरकारला लिहिले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2DK4cl0
from The Maharashtratimes https://ift.tt/2DK4cl0
No comments:
Post a Comment