आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंच्या प्रकरणी गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात काहीही बदल झालेला नाही. राज्यात २०१७मध्ये १३.६ टक्के, २०१८मध्ये १३.४ टक्के आणि २०१९मध्ये १३.६ टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Z2xm6F
from The Maharashtratimes https://ift.tt/2Z2xm6F
No comments:
Post a Comment