तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरं आणि प्रार्थनास्थळं आजपासून खुली झाली आहे. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. बहुतांश मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळाचं भेट दिली.
from home https://ift.tt/3lDyYx1
from home https://ift.tt/3lDyYx1
No comments:
Post a Comment