Breaking

Sunday, January 24, 2021

Mumbai Farmers Protest | शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकलं! आज राजभवनावर मोर्चा https://ift.tt/eA8V8J

<p><strong>मुंबई :</strong> अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या

from home https://ift.tt/3qP88UK

No comments:

Post a Comment