<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत. या दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार
from home https://ift.tt/3rfrmTR
from home https://ift.tt/3rfrmTR
No comments:
Post a Comment