मुंबईसह राज्याने २००५ मध्ये पुरामुळे होणारे नुकसान अनुभवले. मुंबईत समुद्रातून येणारे पुराचे पाणी टाळण्यासाठी आम्ही पम्पिंग स्टेशनही बसवले. त्याचकाळात पावसाळ्यानंतर लेप्टो, डेंग्यू अशा साथी आल्या. त्यांचे निदान करण्यासाठी २००७ मध्ये कस्तुरबा रुग्णालयामध्ये देशातली पहिली मॉलिक्युलर लॅब आम्ही बनवली.
from The Maharashtratimes https://ift.tt/30BFEEc
from The Maharashtratimes https://ift.tt/30BFEEc
No comments:
Post a Comment