करोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे मुंबईतील विविध भागांतील स्मशानभूमींवर ताण येत असून, मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत आहे. यासाठी हा 'डॅशबोर्ड' बनवला जात आहे. पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत २१९ चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासांत सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MQyOmc
from The Maharashtratimes https://ift.tt/2MQyOmc
No comments:
Post a Comment