Breaking

Thursday, June 11, 2020

काँग्रेसचे मंत्री का आहेत नाराज? सांगण्यात येतंय हे कारण https://ift.tt/eA8V8J

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यपाल नियुक्त करावयाच्या १२ जागांमध्ये तीनही पक्षांना समसमान जागा मिळत नसल्यामुळे नाराजी प्रकट करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी बैठक घेतली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेस मंत्र्यांची बैठक पार पडली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AX7WhQ

No comments:

Post a Comment