Breaking

Friday, June 12, 2020

भेंडी बाजारातील धोकादायक जीर्ण इमारतींवर कारवाई का केली नाही? : हायकोर्ट https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> मॉन्सून दरम्यान मुंबईत जीर्ण इमारती कोसळण्याचा मोठा धोका असतो. त्यात संपत्तीचे नुकसान तर होते मात्र निरपराध लोकांचे प्राणही जातात. असे असतानाही मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने भेंडी बाजार येथील धोकादायक जीर्ण इमारती पाडण्याची कारावाई का केली नाही?, असा सवाल उपस्थित करत

from mumbai https://ift.tt/3d0TQcm

No comments:

Post a Comment