मुंबईसह राज्यात ५ जून लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले. ८ जूनपासून तर खासगी कार्यालये, दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी कायम ठेवत दिवसातून इतर वेळेत घराबाहेर पडण्यास मुभा असल्याने पोलिसांनी नाकाबंदी, बॅरिकेट्स हटविले. कार्यालयात जाण्याच्या बहाण्याने लोक बाहेर पडत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MVKsfw
from The Maharashtratimes https://ift.tt/2MVKsfw
No comments:
Post a Comment