चंद्र, मंगळ यानंतर आता साऱ्या जगाचे लक्ष पृथ्वीपासून तुलनेने जवळ असलेल्या शुक्र ग्रहावर लागले आहे. यात भारतही मागे नाही. भारतानेही शुक्र ग्रहावर अंतराळयान उतरवण्याची योजना आखली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/32wD9Uk
from The Maharashtratimes https://ift.tt/32wD9Uk
No comments:
Post a Comment