'उच्च न्यायालयाने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अर्थात न्यायालय अवमान कायद्याची व्याप्ती वाढवावी आणि गुन्ह्यांच्या प्रकरणांत प्रत्यक्षात न्याय होईपर्यंत तपासावर परिणाम करणारी कृती करणाऱ्यांना त्याच्या परिघात आणावे', अशा विनंतीची नवी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Rw5ZxW
from The Maharashtratimes https://ift.tt/2Rw5ZxW
No comments:
Post a Comment