Breaking

Tuesday, September 15, 2020

मराठी हवीच! ठाकरे सरकार बदलणार ५५ वर्षांपूर्वीचा 'हा' कायदा https://ift.tt/eA8V8J

मराठी भाषेचा प्रशासकीय कारभारात अनिवार्य वापर करण्याबाबत राज्य सरकारने राज्याच्या स्थापनेपासून परिपत्रके जारी केली असली तरी मायमराठी भाषेचा वापर राज्याच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे आता सन १९६४चा महाराष्ट्र राजभाषा कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZEJBGS

No comments:

Post a Comment