Breaking

Sunday, November 22, 2020

School Reopen | राज्याच्या ग्रामीण भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरु https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु झाली आहेत.  नववी आणि बारावीच्या वर्गांना आजपासून सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये शाळा सुरु होणार नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम

from home https://ift.tt/3fsHWuH

No comments:

Post a Comment