<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं (Akhil Bharatiya Kisan Sabha Morcha ) वादळ शेकडो किलोमीटरच्या प्रवासानंतर रविवारी रात्री अखेर मुंबईत धडकलं. हजारोंच्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले असून, राज्यात पडलेला थंडीचा कडाका सोसत या परिस्थितीतही हा बळीराजा भक्कमपणे न्याय मिळवण्यासाठी पाय रोवून उभा आहे.</p> <p style="text-align:
from home https://ift.tt/3pjqQno
from home https://ift.tt/3pjqQno
No comments:
Post a Comment