मागील आठवड्यात भारतीय बांडवल बाजारांनी दमदार वाटचाल केली. परंतु या आठवड्यात पुन्हा एका लॉकडाउन होण्याची भीती आहे. कारण देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच अमेरिका व चीन यांच्यात वाढत असलेला तणाव आणि भारत-चीन यांचे बिघडलेले संबंध यांचे पडसाद बाजारात उमटतील.
from The Maharashtratimes https://ift.tt/3gvRncg
from The Maharashtratimes https://ift.tt/3gvRncg
No comments:
Post a Comment