उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर निर्भयाप्रमाणे झालेल्या अमानूष अत्याचारावर राजकारण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर लोकांचा आक्रोश ऐकायला मिळत आहे. दिल्लीच्या ज्या सफदरजंग रुग्णालयात पीडितेने शेवटचा श्वास घेतला, त्या रुग्णालयाबाहेर संतप्त लोकांनी आंदोलन केले, तसेच मेणबत्ती मोर्चाही काढला गेला. दरम्यान उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करण्याी मागणीही केली जात आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/36hGs3T
from The Maharashtratimes https://ift.tt/36hGs3T
No comments:
Post a Comment