<p>बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालात गडबड होत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाही, असाही आरोप राजदने केला आहे. विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. एवढचं नाही तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव
from home https://ift.tt/3lj17Jy
from home https://ift.tt/3lj17Jy
No comments:
Post a Comment