<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> <strong>:</strong> राज्याच्या विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणूनआमदार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या 12 जणांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठहविली आहेत. ती नावं जाहीर करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत. अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव आवाळे
from mumbai https://ift.tt/2I4TkAM
from mumbai https://ift.tt/2I4TkAM
No comments:
Post a Comment